कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांनी राज्यातील सर्व प्रश्नांवर एक नामी उपाय सांगितला आहे.बिचुकले यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.तसेच राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचं आवाहनही केलं.
कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांनी राज्यातील सर्व प्रश्नांवर एक नामी उपाय सांगितला आहे.बिचुकले यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.तसेच राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचं आवाहनही केलं. - saamtvnews (@saamtvnews) on Josh: India's #1 Short Videos App
Landscape mode not supported, Please try Portrait.